उद्धिष्ट .........

• ज़मीनीची सुपीकता आणि पीकाचे प्रादुर्भाव यांच्यात योग्य तो समतोल राखून भरघोस उत्पादन देण्याचे तंत्र उभारणे हे आमचे प्राथमिक उद्धिष्ट आहे.

• भविष्याच्या अडचणी समजून शेतकर्‍याच्या मार्गदर्शनपर ' पाटील बायोटेक ' ने पंजाब आणि गुजरातचा अभ्यास करुन चेतवणी दिली होती की महाराष्ट्रातही ' मिली बग ' चा प्रादुर्भाव येणार.

• पिकांच्या गुणधर्मावर आधारित तंत्रज्ञान देऊन त्याच खर्चात प्रत्येक वेळी जास्तीच उत्पादन जे आजरांपसून मुक्त असो.

• आधुनिक तंत्रज्ञान व वैद्यानिक माहितीच्या आधारे भरघोस पीक उगवून शेतकर्‍याचे सामाजिक व आर्थिक स्तर उंचवणे .

• आपल्या देशाला समृद्ध करण्याचा आमचा हा एकमेवाद्वितीय मार्ग आहे.

आमच्या तांत्रिक निर्देशकाद्वारा तांत्रिक दिशानिर्देशांचे आणि शेतकऱ्यांचे अनुभव हे डीडी सह्याद्रीवरील "किसान प्रभात" ह्या साप्ताहिक कार्यक्रमात प्रसारित केला जायिल प्रतैक सोमवारी ७.३० वा.